Surprise Me!

सरकार आणि कसाई यांच्यात काय फरक राहिला; चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यावर निशाणा | Chitra Wagh Speech

2021-12-23 1 Dailymotion

मागील वर्षभरात महाराष्ट्रातून 24 हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत.. धक्कादायक म्हणजे या महिलांचं काय झालं ? त्या कुठे आहेत? याची माहिती कोणालाही नाही.. खुद्द राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.. या सर्व प्रकारानंतर भाजप नेत्या Chitra Wagh यांनी सरकारवर निशाणा साधला आहे... (Ashvin VO)<br /><br />#lokmat #ChitraWagh #ChitraWaghSpeech #BJP #maharashtra #news<br /><br />Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today<br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 <br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... <br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com <br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp <br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat <br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT <br />Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon